आयुष्यात यशस्वी लोकांचे जसे सल्ले

 घेता तसेच अयशस्वी लोकांबरोबर पण

 बसत जा कारण यशस्वी लोकांच्या सल्ल्यात 

विजयाचा उन्माद असतो तर अयशस्वी

 लोकांमध्ये पुन्हा जिद्दीनं ऊभ राहण्याची

 क्षमता आणि भूतकाळात घडून गेलेल्या 

घटनांचा अनुभव असतो